आळंदीत वारकऱ्यांना नो एंट्री


 

“वारकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आवाहन, इंद्रायणी नदीच्या पूरस्थितीमुळे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांनी ८ जुलै २०२६ रोजीचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. वारकरी भाविकांनी पालखी प्रस्थानासाठी आळंदीत येणे टाळावे व संस्थानच्या पुढील अधिकृत सूचनांनुसार पुढील मुक्कामस्थळी सोहळ्यात सहभागी व्हावे. आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या निर्णयाला सहकार्य करूया. रामकृष्ण हरी !” असं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने म्हटले आहे.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!